पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीतलटाईम्स - श्रीरामपूर शहरातील अस्वच्छतेबाबत समाजवादी पार्टीच्यावतीने उपोषण शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी श्रीरामपूर शहरातील अस्वच्छतेबाबत समाजवादी पार्टीच्यावतीने उपोषण  शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)  सध्या शहरात पसरलेली कमालिकी अस्वच्छता त्यावर घन-कचरा ठेकेदाराची मनमानी आणि त्याची पाठराखण करणारे नगर पालिका प्रशासन याविरोधात सोबतच बेजबाबदार संबंधित घन-कचरा ठेकेदाराचा ठेका त्वरित रद्द करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर नगर पालिकेसमोर समाजवादी पार्टीच्यावतीने उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यासह तालुकाध्यक्ष आसिफ तांबोळी, शहराध्यक्ष अय्युब पठाण, तौफीक शेख, सलीम शेख,ज़करिया सैय्यद,अरबाज़ कुरैशी,रईस शेख, फैज़ान काजी, साद पठाण, इमरान शेख, अल्तमश शेख, भारत खंडागळे, मतीन शेख, अब्दुल सैय्यद, राजु शेख,उपोषणाला बसले आहेत. शहरातील नागरीकांचे केवळ मतदानापुरतेच उपयोग करणारे आणि प्रत्येक्षात मात्र कधी आपल्या प्रभागात तोंड न दाखवणारे काही नगरसेवक स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून केवळ उद्घाटन फोटोतच मिरवून घेताना दिसून येत आहे,मात्र शहरातील अस्वच्छतेमुळे संभव्य पसरणाऱ्या रोगराईचे त्यांना काहीच घेणे-देणे नाही अशा बेजबाबदार न...

शीतलटाईम्स - सांस्कृतिक विभागाने समाज प्रबोधन करावे - राजेंद्र फाळके सांस्कृतिक विभाग पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी) :-

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी    सांस्कृतिक विभागाने समाज प्रबोधन करावे - राजेंद्र फाळके सांस्कृतिक विभाग पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या  सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपल्या कला कौशल्याचा उपयोग समाजप्रबोधनासाठी करावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले. राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य व तालुकाध्यक्ष यांना नियुक्तीपत्राचे वितरण राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. किसनराव लोटके, सरचिटणीस प्रा. सिताराम काकडे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. श्याम शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून अत्यंत चांगले व्यासपीठ आपल्या सर्वांना मिळाले आहे. या संधीचे सर्वांनी सोने करावे तसेच ज्येष्ठ कलावंत मानधन समितीच्या माध्यम...

शीतलटाईम्स - शहरातील रस्त्यांसाठी विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितला ३५० कोटींचा निधी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत युवा सेनेच्या शिष्टमंडळाची उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत सविस्तर चर्चा शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी    शहरातील रस्त्यांसाठी विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे  मागितला ३५० कोटींचा निधी                                                         रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत युवा सेनेच्या  शिष्टमंडळाची उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत सविस्तर चर्चा                                                                     शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी) नगर शहरातील रस्त्याची परिस्थिती सुधारविण्यासाठी सेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे ३५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली.  शहरातील उखडलेल्या रस्त्यांची समस्या खूप मोठी आहे. वर्षानुवर्षे नगरकर या समस्येबाबत नरकयातना भोगत आहेत.  शह...

शीतलटाईम्स - लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती होऊन बदल घडू शकतो - अशोक सोनवणे जय युवा अकॅडमीच्या वतीने चिचोंडी पाटीलला वनौषधी रोपांची लागवड ; पथनाट्यातून मतदार जागृती शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी    लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती होऊन बदल घडू शकतो - अशोक सोनवणे जय युवा अकॅडमीच्या वतीने चिचोंडी पाटीलला वनौषधी रोपांची लागवड ; पथनाट्यातून मतदार जागृती शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी) लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती होऊन बदल घडू शकतो. लोककला हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम असून, ऐतिहासिक काळापासून लोककला प्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या असल्याची भावना ज्येष्ठ पत्रकार अशोक सोनवणे यांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरु युवा केंद्र व जय युवा अकॅडमीच्या वतीने आयोजित मतदार जागृती अभियान व वनौषधी रोप लागवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी सोनवणे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, अमोल बागुल, धीरज ससाणे, उडान फाऊंडेशनच्या आरती शिंदे, माहेर फाऊंडेशनच्या रजनीताई ताठे, उत्कर्षच्या नयना बनकर, उमंग फाऊंडेशनच्या वैशाली कुलकर्णी, रयतचे पोपट बनकर, सिमोन बनकर, अशोक कासार, जय युवाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सोनवणे म्हणाले ...

शीतलटाईम्स - मनातील न्यूनगंड काढुन टाका यश तुमचेच आहे यूपीएससीत दुसऱ्यांदा यश मिळविणाऱ्या अभिषेकचा सल्ला शीतलटाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी    मनातील न्यूनगंड काढुन टाका यश तुमचेच आहे !   यूपीएससीत दुसऱ्यांदा यश मिळविणाऱ्या अभिषेकचा सल्ला शीतलटाईम्स । बेलापुर प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी क्लासेस लावलेच पाहीजे हा समज चुकीच असुन आपल्या मनातील न्यूनगंड काढुन टाका यश तुमच्या मागे धावेल असा सल्ला यूपीएससी परीक्षेत ४६९वा रँक मिळवीणारे अभिषेक दुधाळ यांनी दिला आहे. यूपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा चांगली रँक घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल बेलापुर ग्रामपंचायत, बेलापुर सेवा संस्था, उपबाजार समिती बेलापुर, कै मुरलीधर खटोड पतसंस्था, गांवकरी पतसंस्था, भाऊसाहेब वाबळे मित्र मंडळ, बेलापुर पत्रकारांच्या व ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक दुधाळ यांचा सत्कार आयोजित करण्यात आला, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना अभिषेक दुधाळ म्हणाले की, माझ्या यशामध्ये माझे मार्गदर्शक आई वडील गुरुजन वर्ग मित्र परिवार त्याच बरोबर बेलापुर ग्रामस्थांचाही मोलाचा वाटा आहे. जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम घेण्याची मनापासून तयारी ठेवली तर निश्चितच यश मिळेल. परंतु, परीक्ष...

शीतलटाईम्स - हिंदुच्या देव-देवता, सण उत्सवावर निर्बंध आणून लोकांच्या भावनेशी खेळ - बाबा शिंदे शीतलटाईम्स । श्रीरामपुर (प्रतिनिधी)

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी   देव-देवता, सण उत्सवांवर निर्बंध आणून लोकांच्या भावनेशी खेळ - बाबा शिंदे शीतलटाईम्स । श्रीरामपुर  (प्रतिनिधी) कोरोनाचा धाक दाखवून अघाडी सरकारने हिंदुच्या देव-देवता बरोबरच सण उत्सवावर निर्बंध आणून लोकांच्या भावनेशी खेळण्याचे महापाप केले असल्याचे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त  केले.    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  घरगुती श्री गणेश उत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते   या स्पर्धेला श्रीरामपूरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे  प्रतिसाद दिला, या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सोहळा बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह श्रीरामपुर येथे संपन्न झाला या स्पर्धेत घरगुती गणपती बाप्पाची उत्कृष्ट सजावट मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्रज्ञा तुंगर हीने मिळविले पल्लवी शेडगे हीने  दुसरा क्रमांक मिळविला तर शीतल पाटील हीस तिसरा क्रमांक मिळाला  या वेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की आपले सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करुन आपल...

शीतलटाईम्स - तहसीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा 'मातृ पितृ देवो भव' या संस्कृतीचा ऱ्हास होतोय ! - पत्रकार देविदास देसाई शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी

इमेज
       तहसीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा  'मातृ पितृ देवो भव' या संस्कृतीचा ऱ्हास होतोय ! - पत्रकार देविदास देसाई शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी) ज्यांना लहानचे मोठे केले, त्याच दिवट्यांनी वृध्द माता पित्यांना हाकलून द्यावे हे दुर्दैव असून, ज्याचा रक्ताचा, जातीचा, धर्माचा कुठलाही संबध नाही, त्याने त्यांचे संगोपन करावे हे अशा दिवट्यांच्या मानसिकतेवर प्रहार आहे ! प्रगत युगात वृद्धाश्रमांची गरज भासावी! यातून 'मातृ पितृ देवो भव' या संस्कृतीचा  ऱ्हास होत चालला की काय अशी शंका पंत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केली. श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस श्रीरामपुर येथील वृध्दाश्रमात साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसील कार्यालयाती श्रीमती चारुशिला मगरे या होत्या या वेळी बोलताना पत्रकार देविदास देसाई म्हणाले की माऊली वृध्दाश्रमाचे संचालक सुभाष वाघुंडे हे वृध्दांचा आधारवड बनले आहे. या वृध्दाश्रमात आज १५ वयोवृध्द आहेत. अनेक जण आपला वाढदिवस जोरदा...

शीतलटाईम्स - वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस मित्र म्हणुन नागरिकांनी पुढे यावे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे आवाहन शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस मित्र म्हणुन नागरिकांनी पुढे यावे ; पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे आवाहन शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी येथील पोलीस चौकीच्या हद्दीतील लोकसंख्या विचारात घेता पोलीसबळ कमी असल्याने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामस्थ व संघटनांनी पोलीस मित्र म्हणुन सहकार्य करण्याचे आवाहन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केले आहे. बेलापूर येथे गुरुवारी रात्री गोशाळेजवळ उदय खंडागळे तसेच भागवतनगर येथे भगीरथ चिंतामणी यांच्या घरी दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी बेलापूर पोलीस चौकीत आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत मिटके बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी अशा घटनांनी भयभीत न होता योग्य उपाययोजना करुन आपली काळजी घ्या, त्यासाठी सीसीटीव्ही, लोखंडी सुरक्षा दरवाजे बसवा, तसेच घरात गरजेपुर...

शीतल टाईम्स - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी शीतल टाईम्स । प्रतिनिधी

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी ओबीसींच्या राजकीय  आरक्षणाचा मार्ग मोकळा ! अध्यादेशावर राज्यपालांची  स्वाक्षरी  शीतल टाईम्स । प्रतिनिधी मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही केली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील ओबीसींचं राजकीय आरक्षण बंद झालं होतं. राज्य सरकारनं ओबीसींनी आरक्षण देण्यापूर्वी त्रिसुत्रीचं पालन करावं आणि ओबीसींचा इम्पिरिकल डाटा कोर्टात सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसींना आरक्षण देण्याची योजना आखली होती. सुधारणेनंतर सही राज्य सरकारने हा अध्यादेश यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह...

शीतल टाईम्स - नगर मनमाड रोड वरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी शीतल टाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

इमेज
       शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी                                                                                           नगर मनमाड रोड वरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी  शीतल टाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी) नगर मनमाड हायवे हा एन एच ए आय कडे वर्ग करण्यात आलेला आहे सदर रस्त्यावर अत्यंत जड स्वरूपाची वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्यावर अनेक जीवघेणे खड्डे पडले असून ते त्वरित बुजवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रवादी नगर तालुका च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष निखिल शेलार समवेत रोहिदास कर्डिले, शरद भाऊ पवार, प्रकाश पोटे,अमित गांधी, दीपक गुगळे, गणेश निमसे, शहानवाज शेख, शहबाज शेख, चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. नगर पासून ते राहुरी पर्यंत साधारण तीस ते पस्तीस किलोमीटर रोड वर खूप म...